Pages

Friday, March 30, 2012

आरमार उभारणी

“ज्याचे समुद्रावर अधिपत्य असेल तोच या भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखू शकेल“, हे शिवाजी महाराजांचे विचार होते.

आणि याच विचारांचे पालन करीत संभाजी महाराजांनी महाड, जैतापूर, कल्याण, राजापूर या ४ नवीन ठिकाणी आरमाराची केंद्रे उभी केली.

जहाज बांधणीचे काम सुरु केले.

पाण्यावरचा पहिला तरंगता तोफखाना संभाजी राज्यांनीच बनवला.

No comments:

Post a Comment